tag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post4930391243505683056..comments2023-02-26T12:07:32.115+05:30Comments on आज सुचलेलं: दसरा आणि रावण दहनप्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-19890738889602627532011-10-29T11:56:24.568+05:302011-10-29T11:56:24.568+05:30रामायण महाभारतातील काल दर्शक उल्लेख स्पष्ट आहेत, स...रामायण महाभारतातील काल दर्शक उल्लेख स्पष्ट आहेत, संशयाला जागा नाहीं. रावण वध वा भारतीय युद्ध, दोन्हीचाही विजया दशमीशी संबंध नाहीं.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-5854212084054149492011-10-17T13:40:00.876+05:302011-10-17T13:40:00.876+05:30आता कॅलेंडर बदलले आहे का आपले? कारण ज्या गोष्टी तु...आता कॅलेंडर बदलले आहे का आपले? कारण ज्या गोष्टी तुम्ही 'नाही' म्हणून सांगत आहात - त्या तशा असल्याचे वाचल्याचे आठवतेय. पण अर्थातच माझे वाचन या दृष्टिकोनातून नव्हते .. आता पुन्हा वाचताना ही बाब लक्षात घेऊन वाचेन.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-41293536282941911912011-10-13T10:54:28.994+05:302011-10-13T10:54:28.994+05:30कौरव-पांडव युद्धहि दसर्याला नव्हे तर मार्गशीर्ष प...कौरव-पांडव युद्धहि दसर्याला नव्हे तर मार्गशीर्ष प्रतिपदेला सुरू झाले.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-44755355958162724482011-10-07T19:29:42.237+05:302011-10-07T19:29:42.237+05:30पांडवांचा अज्ञातवासहि ग्रीष्मऋतूतच संपला. दसर्याल...पांडवांचा अज्ञातवासहि ग्रीष्मऋतूतच संपला. दसर्याला नव्हे! हाहि एक गैरसमजच आहे.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2018776416644653994.post-7917093083734675152011-10-07T10:20:28.226+05:302011-10-07T10:20:28.226+05:30तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न मांडला आहेत.
माझे मत...तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न मांडला आहेत. <br /><br />माझे मत अभ्यासावर नाही फक्त अंदाजावर आधारित आहे हे आधीच सांगते - त्यामुळे चूक असू शकते त्यात.<br /><br />दसा-याचा संबंध फक्त रावण दहनाशी आहे अस वाटत नाही .. जरी आज तो प्रामुख्याने तसा असला तरी! इंद्राचा वृत्तासुरावर विजय, पांडवांचा अज्ञातवास पूर्ण होणे. महाभारत युद्धाचा आरंभ, सुगी ..दुर्गा प्रतिमेचे विसर्जन .. अशा अनेक गोष्टींशी तो जोडलेला आहे. <br /><br />जुन्या काळी कदाचित रामाच्या विजयाची बातमी अयोध्येपर्यंत पोचायला वेळ लागला असेल. शिवाय अशा बातम्यांची खातरजमा करून विजायोत्सावाचा आदेश राजा देत असे - त्याला वेळ लागला असणार. <br /><br />शोधात राहीन .. काही नवे सापडल्यास तुम्हाला कळवेन.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com